जेम्स लेन ने शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या पुस्तकाच्या विक्रिवर महाराष्ट्र शासनाची काहीही हुकूमत नाही हे जनतेने पाहिलेच. शिवाजीमहाराजांसारख्या, प्रत्येक मराठी माणसाच्या मनात दैवत म्हणून रहात असलेल्या व्यक्तिमत्वावर असे शिंतोडे उडत असताना महाराष्ट्र शासन षंढासारखं पहात बसण्यापलिकडे काहीही करू शकली नाही. काही राजकारणी पक्षांनी लठ्ठालठ्ठी करून शिवाजी महारांजाविषयीचे प्रेम (?) दाखवले. पण सर्वसामान्य जनतेला नेमके काय वाटते या प्रकरणाबद्दल हे वाचा या दोन नितांतसुंदर लेखांमधून.







Baba Saheb Purandare ya Madhe Doshi Nasavet Ha Maza Atala Awaz Sangato. Vina Karan Brahman-Maratha Vad Vadhvu Naye.
marathi mansani ghanerdya rajkarnyanchya bhulthapa bali padu naye
rajkarni aapli mate milavnya sathi gapp bastat